आठवण
रुतु बदलले तरी
शब्दं कधी बदलत नसतात
अश्रु कितीही आवरले तरी
शब्दं खुप काही बोलुन जातात
वर्तमानात जगता जगता
कधी एक क्षण असाही येतो
ईच्छा नसली तरि
भुतकाळात घेउन जातो
कितीहि गर्दित असलो तरि
एकटा करुन जातो
अशा वेळी डोळ्यातले
अश्रुही मुक होऊन जातात
अन कितीहि आवरले तरि
शब्दं आपोआप मांडले जातात
सगळं काही विसरुन
पुढे चालत राहणं
तेवढं सोप नसतं
तिची आठवण आलेला
दिवस घालवणं खुप कठीण असतं........
-->DEV<--
Saturday, November 20, 2010
Subscribe to:
Posts (Atom)